Posts

Veer Shiva Kashid

Image
राजे म्हणून जन्माला नाही आलो पण शिवाजीराजे म्हणून मरण्याचे भाग्य मिळाले" वीर शिवा काशीद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! शिवा काशीदांचे धाडस, प्राणाची आहुती इतिहास कदापि विसरू शकणार नाही. कारण शिवा काशीद सारख्या मावळयांच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवराय साकार करू शकले. १२ जुलै १६६० "वीर शिवा काशिद बलिदान दिन" कोल्हापूर प्रांतातील पन्हाळगडाला सिद्दी मसूद याने दिलेल्या वेढ्यातून निसटण्यासाठी मर्द मावळा "शिवा काशिद" यांनी छत्रपती शिवरायांचा पेहराव करून पालखीतून निघाले.नेबापुरचे शिवा काशिदांना प्रतिशिवाजी बनवण्यात आले जे दिसायला राजांसारखेच होते. राजांनी आपल्या अंगावरील कापडं आणि कवड्याची माळ शिवा काशिदांना दिली. ती अंगावर चढवताच राजांनी आपल्या मस्तकावरचा जिरे टोप उतरवून शिवा काशिदांच्या मस्तकी चढवला आणि शिवा काशिदांना गहिवरून आले. पदस्पर्शाकडे वळणाऱ्या शिवा काशिदांना महाराजांनी कडकडून अलिंगन दिले. स्वराज्याच वेडं लागलेला हा राजांसारखाच एक शिलेदार होता. पण ते पकडले गेले स्वराज्यासाठी शिवा काशीद यांनी ...

Chandrakant Dada Patil

Image
एक सामान्य कुटुंबात जन्मलेल असामान्य नेतृत्व, महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा माणूस, एक प्रसन्न व्यक्तिमत्व, आमचे मार्गदर्शक,  भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री #मा_आ_श्री_चंद्रकांत_दादा_पाटील  यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.  आपणांस दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो हीच प्रार्थना. #ChandrakantDadaPatil #ChandrakantPatil #bjpindia #BJPMaharashtra #bjpjainprakosth #bjpjain #sandeepbhandari

प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा

Image
भारत स्वतंत्र झाल्यानंतर खऱ्या अर्थाने लोकशाही पर्व सुरु झाले व आपला देश सार्वभौम प्रजासत्ताक बनला तो आजच्या दिवाशी!  भारताच्या प्रत्येक घटकाचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या प्रतिनिधींच्या अथक प्रयत्नांतून बनलेली राज्यघटना पूर्णपणे २६ जानेवारी १९५० रोजी संपूर्ण देशभरात लागू झाली. प्रजासत्ताक म्हणजे नागरिकांचे राज्य. जुलुमी ब्रिटिश साम्रज्याची असलेली आपल्यावरची सत्ता, त्यांचे कायदे विसर्जित करून आपण  स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या तत्वांवर आधारित संविधान अंगिकारले.   आपले संविधान हीच आपली खरी ताकद व आपली ओळख आहे. त्यातील तत्वांचा आदर करून ते प्रत्यक्षात आणणे हे आपले भारतीय नागरिक म्हणून कर्तव्य आहे. आपला भारत देश जगातील सर्वात मोठे लोकशाही गणराज्य म्हणून टिकावे यासाठी आपण प्रयत्नशील राहूया.  आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा #प्रजासत्ताक_दिन #RepublicDay #SandeepBhandari

कैंसर मुक्त महाराष्ट्र अभियान

Image
भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठच्या वतीने 26 जानेवारी ते 15 ऑगस्ट दरम्यान  #कॅन्सर_मुक्त_महाराष्ट्र  अभियान चे आयोजन करण्यात येत आहे या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात 131 कॅन्सर चिकित्सा शिबिराचे आयोजन करून दहा हजाराहून जास्त नागरिकांची मोफत कॅन्सर तपासणी करायचे उद्दिष्ट आहे. संदीप भंडारी | प्रदेश प्रमुख  भाजपा जैन प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेश #CancerMuktMaharashtra #bjpjaincell

#राष्ट्रीय_मतदाता_दिवस

Image
लोकतंत्र का सबसे बड़ा उत्सव मतदान होता है और लोकतंत्र की सबसे बड़ी शक्ति हमारा मत। यह मतदान करना हमारा कर्तव्य ही नहीं हमारा अधिकार हैं। आप सभी को राष्ट्रीय मतदाता दिवस की हार्दिक शुभकामनाएं। #राष्ट्रीय_मतदाता_दिवस #NationalVotersDay2022  #BJPMaharashtra #sandiipbhandari #bjpjain #राष्ट्रीय_मतदार_दिवस

भाजपा जैन प्रकोष्ठच्या वतीने "कैन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान

Image
भाजपा जैन प्रकोष्ठच्या वतीने "कैन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान" ------------------------------------------------------------------ २६ जानेवारी ते १५ ऑगस्ट दरम्यान  अंतर्गत १०००० मोफत कैंसर तपासणीचे लक्ष्य.- संदीप भंडारी प्रदेशाध्यक्ष, भाजपा जैन प्रकोष्ठ ------------------------------------------------------- कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे, आपल्या दिनचर्येमुळे आणि आहारामुळे कॅन्सर सारख्या आजाराने उग्र रूप धारण केले आहे आणि हा आजार भारतातच नाही तर जगभर झपाट्याने पसरत आहे, त्यामुळे अनेक घरे उध्वस्त होताना दिसत आहेत. हा रोग टाळण्याचा आणि त्याच्या मुळापासून समूळ नष्ट करण्याचा एकमेव पर्याय म्हणजे "जागरूकता आणि पूर्व तपासणी". कर्करोगाचं निदान व कर्करोगास कारणीभूत जीवनशैली टाळण्यासाठी जागरूकता निर्माण करणे ह्या उद्देशाने विरोधी पक्ष नेते मा.आ. देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनात, अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललितजी गांधी यांच्या सहकार्याने व भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदीप ...

नेताजी सुभाष चंद्र बोस यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

Image
स्वातंत्र्य लढ्यातील महान नेते, सशस्त्र लढ्याचे अग्रदूत नेताजी सुभाष चंद्र बोस यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.  भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. भारतीय जनता भारतातून ब्रिटिशांविरुद्ध आंदोलनात सहभागी होती. मात्र भारताच्या बाहेर जाऊन एका सहस्त्र सेनेसह भारतावर आक्रमण करून भारताला जुलूमी ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करण्याचा एक धाडसी प्रयत्न केला तो नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी. आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करून त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शौर्य गाजवले. भारताचा इतिहास त्यांच्या पराक्रमाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.  त्यांच्या 'तुम मुझे खून दो, में तुम्हें आजादी दुंगा' या घोषणेमुळे आजही तरुणांमध्ये देशभक्तीची तीव्र भावना जागृत होते.  नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #NetajiSubashchandrabose #bjpjain #SandiipBhandari #BJPMaharashtra #Neetaji